गुरुजींचे श्लोक

गुरुजींचे श्लोक

दिल्लीवरी फडकवा भगवा लढूनी।
मारूनी म्लेंच्छरीपूला रणी मुरगुळूनी।।
संकल्पपूर्तीं विन ना क्षण ही न थांबा।
अज्ञापीते सतत माय भवानी अंबा।।

हिंदुत चेतावू उठा शिवसुर्य जाळ।
जो जाळ जाळिल पूरे अरिम्लेंच्छ कुळ।।
ह्या लक्षपुर्तिस्तवही जगणे जयांचे।
हे राष्ट्र निर्मू असल्या शिवशार्दुलांचे ||


झुंझार पाईक आम्ही भगव्या ध्वजाचे।
जगणार हिंदवी व्रत जे शिवभूपतींचे।।
करणार देश अवघा शिवशार्दूलांचा।
ज्यातून देश जणू बाप बने जगाचा।।
निर्धार वज्र जरी का, पथ चालण्याचा !

संकल्पसिद्धीस्तव हि, तनु झोकण्याचा !
त्यांना न रोधू शकतो, कधीही कृतांत !
शिवसूर्य सांगती स्वतः, अनुभूत सत्य !!"

करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेऊ|
असा सह्य निर्धार चितांत ठेऊ||
शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले|
जगी हिंदवी राज्य निर्माण केले||


हिंदुत चेतवूं उठा शिवसुर्यजाळ |जो जाळ जाळिल पूरे अरिम्लेंच्छ कुळ ||
ह्या लक्षपुर्तिस्तवही जगणे जयांचे।
हे राष्ट्र निर्मू असल्या शिवशार्दुलांचे ||

निष्ठा अभंग उरी ठेवुनी मार्ग चला।
आव्हान देवुनी उठा नित संकटाला ||
आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी।
जिंका आदेश दिधला शिवभूपतिंनी ||


देहास मानूनी जगा नित पायपोस।
झुंजा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे हृदगत कथूनी।
संदेश अंतिम दिधला शिवभूपतींनी ||

हिन्दुसमाज बनण्या ह्रदयीं ज्वलंत।
'शिवसूर्यस्पर्श' घडवूं शतधा नितांत।।
उजडावयास धरतीवर 'हिन्दुपहाट'।
उत्थानमार्ग धरुं या "शिवसिंहवाट"।।


रिपूशोणितानी अभिषेक करूं धरेला।
अरिमुंड वाहुणी पूजूं आम्ही मातृभूला।।
ही आस निर्मू अवघ्या जनसागरात।
हा ध्यास निर्मू अवघ्या जनसागरात।
हिदुंत्वशत्रु सगळे करू भस्मसात।।


गगनाहुनीहि मन उंच विशाल व्हाया।
गंगेहुनीहि मन शुद्ध पवित्र व्हाया।।
रविचंद्रवत् मन ज्वलंत प्रसन्न व्हाया।
राष्ट्रार्थ आशिष असो तव मूळमाया।।
मूळमाया-तुळजाभवानी


सारा समाज ढवळू घुसळुन काढू।
जनमानसांत भिनले क्लिबदोष जाळू।।
वज्रासमान कणखर दृढतम मनानी।
हिंदूसमाज घडवूं शिवभूपमानी।।
 (क्लिबदोष:- नंपुसकपणाचा दोष)

आम्ही न थांबू कधीं ही कुणी हि कुठें हि।
शिवसूर्यजाळ ह्रदयांत अदम्य राहि।।
संकल्प पूर्ण करुनी शिवभूपतींचे।
अवभृत स्नान धडवूं आम्ही मायभूचे।।


भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला।
जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।।
विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास।
ह्रदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।


व्याकुळ चित्त आमुचे तव दर्शनार्थ।
आशिष देई जननी !बनण्या कृतार्थ।।
झुंझार राष्ट्र करण्या अवघ्या जगांत।
जगदंब वास कर तूं आमुच्या उरांत।।


रिपूशोणितानी अभिषेक करूं धरेला।
अरिमुंड वाहुणी पूजूं आम्ही मातृभूला।।
ही आस निर्मू अवघ्या जनसागरात।
हा ध्यास निर्मू अवघ्या जनसागरात।
हिदुंत्वशत्रु सगळे करू भस्मसात।।


माघार ठावी न कधीं आम्ही मातृभक्त।
राष्ट्रार्थ जीवन जगूं शतधा विरक्त।।
चित्तांत साठवूं सदा शिवभूपतीस।
काळास जिंकिल असा घडवूं स्वदेश।।


शिवबा कशास्तव कसें जगले स्मरुया।
शिवभूपमार्ग विजयार्थ उठा धरुं या।।
मनिषा अपूर्ण परिपूर्ण करावयास।
विजयीं रणांत करूं या भगव्या ध्वजास।


लक्ष्यावरील कधीं चित्त ढळू न देऊ।
संकल्पसिद्धिस्तवही अति शीघ्र धाऊं।।
क्षिती न मनांत कधीं ही आपदांची।
हि जात कडवी आमची शिवपाईकांची।।


दिल्लीवरी फडकवा भगवा लढूनी।
मारूनी म्लेंच्छरीपूला रणी मुरगुळूनी।।
संकल्पपूर्तीं विन ना क्षण ही न थांबा।
अज्ञापीते सतत माय भवानी अंबा।।


राष्ट्राविना न दुसरा उरी चित्ती ध्यास।
धर्मार्थ घेत जगले प्रति एक श्वास।
शिवबा अखंड करिती रणी चंडी पुजा।
ऐसा उरात धरुया शिव-सूर्य राजा।।

वाटा अनेक दिसल्या जरी ही समोर।
हिंदवी स्वराज्य पथ ना कधी सोडणार।
ही वाट म्लेच्छ दलनार्थ अती अचूक।
हे हिंदू राष्ट्र करण्या जगी रोख ठोक।।


जरी मर्त्य देह त्यजुनी शिवबा दिवंगत।
त्यांच्या आमर्त्य मनिषा असेती भुवंगत्।।
त्या सर्व पूर्ण करण्या स्तव झुंझणार।
हिंन्दवी स्वराज्य जगतीं आम्ही निर्मिणार।।१


जाळूनी क्लैब्य क्षणी घ्या करी खड्गधारा।
सूडाणी पेटूनी उठा रणीं म्लेंच्छ मारा।।
अटकेपल्याड वधता यवनाधमाना।
आई सुखेल भगवा ध्वज फडकताना।।

होत्या अनंत आपदा जरी भोवताली।
संभाजी धर्म जगले रणीं धैर्यशाली।।
संदेह भीती कधींना शिवली मनाला।
जगदंब आशिष तसा तव दे आम्हाला।।

उठू देत लक्ष रिपूना आमुच्या विरुद्ध।
करण्यास नष्ट सगलें आम्ही नित्य सिद्ध।।
संभाजी काली शिवबा असतां उरांत।
दुर्दांत राष्ट्र भगवे करू संगरात।।



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला